Posts

Kaalidhar Laapata : अभिषेक बच्चनच्या कामाचं प्रेक्षकांसह बिग बींनीही केलं कौतुक!

Image
  हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या ‘कालिधर लापता’ (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षक त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत…(Bollywood) अभिषेक बच्चन याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘कालिधर लापता’ चित्रपटाची कथा मध्यमवयीन पुरुष आणि एका लहान मुलाच्या मैत्रीभोवती फिरते… चित्रपटात माणसाच्या आयुष्यातील दु:ख, आनंद, लोभ अशा विविध भावनांचा एक वेगळा आणि अलौकिक प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… आजूबाजूच्या गर्दीच्या लोंढ्यात भावंडांच्या क्रुर योजनेमुळे कालिधर स्वत:च्या मर्जीने गायब होण्याचा निर्णय घेतो आणि योगायोगाने एका लहान मुलाशी त्याची भेट होते आणि त्यांच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु होतो… पुढे आता तो त्याच्या घरच्यांना सापडणार ...

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला टक्कर देणार Ranbeer-Alia च आलिशान घर; किंमत आहे थक्क करणारी !

Image
  Bollywood मध्ये जेव्हा लक्झरी आणि आलिशान घरे यांचा विषय निघतो, तेव्हा शाहरुख खानच्या (SRK) ‘मन्नत’चं नाव नेहमीच सगळ्याच  वर घेतलं जातं. सुमारे २०० कोटी रुपये किंमत असलेल्या ‘मन्नत’ची ओळख म्हणजे बँडस्टँड, बांद्रा येथील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं एक भव्य ६ मजली बंगला. यात जिम, प्रायव्हेट थिएटर, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि खास बार अशा सर्व लक्झरी सोयी उपलब्ध आहेत. हे घर शाहरुखनं २००१ मध्ये १३.३२ कोटींना खरेदी केलं होतं. त्याचे इंटीरियर गौरी खान हिने स्वतः  डिझाईन केलं असून हे घर आता पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. (Ranbeer-Alia’s New Home) Box Office Collection मात्र आता या यादीत आणखी एक स्टार जोडपं प्रवेश करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या नव्या घराने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या घराची किंमत तब्बल २५० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हे घर त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर म्हणजेच राहा कपूरया नावाने रजिस्टर केलं आहे. पाली हिल सारख्या मुंबईतील सर्वात पॉश भागात हे घर वसलेलं असून, या परिसरातील प्रत्येक स्क्वेअर फूटची किंमत...

Sayaji Shinde यांचा ऑल इज वेल चित्रपटात हटके अंदाज!

Image
  मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा सयाजी या चित्रपटात सादर करणार आहेत. Bollywood Masala ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे ‘आप्पा’ या भूमिकत दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे. त्यांच्या या मराठी बोलण्याने काय धमाल उडते याची सगळी गंमत चित्रपटात रंगत आणणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. आपल्या भूमिकेबद्दल सयाजी शिंदे म्हणतात, ‘आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे. शुद्ध मराठी भाषेच्या गोडव्यामुळे ही व्यक्तिरेखा आणि त्यातली ग...

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!

Image
  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने आजवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले.. ‘लगान’,सरफरोश,राजा हिंदुस्तानी, पीके, गजनी… लिस्ट फार मोठीच आहे… सध्या आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचं प्रमोशन करतोय आणि याचवेळी बऱ्याचशा मुलाखतींमध्ये गौप्यस्फोट करतोय… आमिर खान कधीच पाकिस्तानबद्दल काहीच बोलला नाही किंवा आपली बाजू मांडत नाही असं म्हटलं गेलं… मात्र, आता आमिरचं पाकिस्तानबद्दलची दोन विधानं ट्रेण्डींग आहेत… काय आहे किस्सा जाणून घेऊयात…(Aamir Khan And Pakistan) Bollywood Tadka शक्यतो चित्रपटांमध्ये पाकिस्तान देशाचा उल्लेख डायरेक्ट न करता पडोसी मुलूख किंवा शेजारचा देश असा करावा असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं… पण बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचं डायरेक्ट नाव चक्क आमिर खानच्या एका चित्रपटात घेतलं गेलं होतं.. याबद्दलच आमिरने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे… आमिर म्हणाला की, “जर लाल कुष्ण अडवाणीजी संसदेत पाकिस्तान आपल्याशी गैरवर्तन करतोय आणि दहशतवाद पसरवतोय हे बोलू शकतात मग आपण चित्रपटात का म्हणू शकत नाही?”. ‘सरफरोश’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड...

Arun Kadam : मुलीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची वेळ का आली?

Image
  आपल्या मुलांना कुठल्याच अडचणींचा कधीच एकट्याने सामना करावा लागू नये अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते… त्यामुळे आपल्या मुलांना सगळ्या सुख-सोयी देण्याचा पुरेपुर प्रयत्न पालक करत असतात… असाच काहीसा कठिण प्रयंग मनोरंजनसृष्टीतील दादुस अर्थात अरुण कदम यांच्या लेकीवर ओढवला होता… लेकीला वाचवण्यासाठी चक्क अरुण कदम यांनी हेलिकॉप्टर पाठवलं होतं… काय घडलेला किस्सा जाणून घेऊयात…(Entertainment tadaka) लोकशाहीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुण कदम यांची मुलगी सुकन्या हिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. सुकन्या म्हणाली की, “मी आणि वैशाली शिमल्याला गेलेलो, तेव्हा खूप स्नो फॉल झाला होता. सगळी वाहतूक, रस्ते बंद झाले होते. आम्ही हॉटेलमध्ये अडकलो होतो. आणि स्नो फॉलमुळे रस्ते बंद असल्याकारणाने गाडी पण आमची निघू शकत नव्हती… पप्पांचं शुटींग चालू होतं म्हणून आमच्यासोबत ते आले नव्हते… आम्ही अडकलोय हे समजल्यावर त्यांचं काळीज वर खाली होऊ लागलं… आम्हाला तिथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी बऱ्याच लोकांना फोन करुन शिमल्यात आमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं होतं..(Bollywood news) Latest Marathi Movies ===========...

Ashok Saraf : “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण”

Image
  महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते २७ मे २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्रात गेले अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. हास्यसम्राट अशोक सराफ ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. मनोरंजनसृष्टीत इतकी वर्ष कार्य करणाऱ्या या कलावंताचा पद्मश्री देऊन केलेला सन्मान हा कलासृष्टीला गौरवण्यात आल्यासारखं आहे.(Bollywood update) Box office collection पद्मश्री अशोक सराफ (Ashok saraf) यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना एएनआय या वृत्तसंस्थेशी व्यक्त करताना म्हटलं की, “ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशाप्रकारे सन्मान होणे ही एक मोठी बाब आहे. हा पुरस्कार एक उच्चस्तरीय सन्मान आहे. मला आनंद आहे की, या पुरस्कारासाठी मला पात्र समजण्यात आलं, म्हणजे मी आयुष्यात नक्कीच काहीतरी काम केलं आहे”. पुरस्कार तुम्हाला उशीरा दिला गेला का? असा प्रश्न विचारला असता सराफ म्हणाले की, “असं अजिबात नाही, म...

Abhishek Bachchan : “तुझ्या वडिलांना इथून जायला सांग”, बिंग बींना बोलणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?

Image
  बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका अभिनेत्रीने चक्क अमिताभ बच्चन यांना सेटवरुन जायला सांगितलं होतं तर ते पटेल का?  पण हो असा किस्सा घडला होता आणि चक्क त्या अभिनेत्रीने अभिषेक बच्चनलाच (Abhishek Bachchan) त्याच्या वडिलांना सेटवरुन जायला सांग असं म्हटलं होतं… काय होता हा किस्सा जाणून घेऊयात… (Bollywood gossip) Bollywood Tadka सध्या अभिषेक बच्चन ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. मल्टी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटात सगळेच कलाकार हास्याचा स्फोट घडवून आणणार यात शंका नाही. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने २००० साली आलेल्या ‘रेफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. त्याआधी ‘आखरी मुघल’ हा चित्...